Friday, August 9, 2013

"तारतम्य"……

"तारतम्य"……… 
दीड शतकाच्या सेवेची गौरवशाली परंपरा असलेला तार विभाग अलीकडेच बंद करण्यात आला. हे सर्वाना माहीतच आहे. पण तो बंद करताना शेवटची "तार" श्रीमान राहुल गांधी यांना करण्यात आली अशी बातमी आहे. तिचा मजकूर काहीसा असा असावा असा अंदाज आहे ……. MOTHERS (PARTY) SERIOUS…… (WORK) START IMMEDIATELY 
कारण स्वपक्षा सहित बऱ्याच जनतेला राहुल गांधींकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या,त्या सांगून,पत्र विनंती करूनही पूर्ण झाल्या नाहीत,तेव्हा तारेचा हा जालीम उपाय पोस्ट खात्याला सुचला असावा,म्हणूनच राष्ट्रपती,पंतप्रधान आणि १२० कोटी जनतेच्या देशातून यांनाच "आकडा" लागला 

No comments:

Post a Comment