Sunday, September 1, 2013

राजसाहेब ठाकरे म्हणतात की "मी अपघाताने राजकारणात आलो" (आता खरं-खोटं त्यांनाच माहित)
पण त्यांच्या "दिलसे" आगमनाने,गेल्या निवडणुकीत युतीला मोठा "राजकीय अपघात"झाला हे मात्र शंभर टक्के खरं …. 
(म्हणूनच एक विनंती…… "आतातरी लावा महायुतीचा टिळा …आणि २०१४ चा अपघात टाळा"… )

No comments:

Post a Comment